आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील . भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत . हि लेणी म्हणजे बौद्ध भिक्शुंची राहण्याची ठिकाणे होती . हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत , असे सांगण्यात येते . परंतु विराटनगरी कोठे पांडवांचे राज्य कोठे ?
ब्राम्हणांनी भूलविण्यासाठी बुद्धाच्या नावाचा लोप केला.
मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी हि पांडव लेणी असल्याचे सांगतात .
इकडे ‘पांडव’ कशाला आले होते ...!
पांडव दिल्लीच्या बाहेर ८० मैलाच्या पलीकडे कधी गेलेच नाहीत?
त्यांनी अलवार स्टेट मध्ये पंधराशे लेणी खोदली कशी?
त्यांच्याजवळ टीकास न्हवती की पावड न्हवत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार , खंड ६
पान क्रमांक :- ७४ व ७७
ब्राम्हणांनी भूलविण्यासाठी बुद्धाच्या नावाचा लोप केला.
मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी हि पांडव लेणी असल्याचे सांगतात .
इकडे ‘पांडव’ कशाला आले होते ...!
पांडव दिल्लीच्या बाहेर ८० मैलाच्या पलीकडे कधी गेलेच नाहीत?
त्यांनी अलवार स्टेट मध्ये पंधराशे लेणी खोदली कशी?
त्यांच्याजवळ टीकास न्हवती की पावड न्हवत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार , खंड ६
पान क्रमांक :- ७४ व ७७
आभार
प्रशांत म. गायकवाड
1 comment:
nice prashant gaikwad , keep it up
Post a Comment